अवकाळी पावसाने नुकसान झालेचे पंचनामे करावेत

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

तुरुकवाडी : शाहूवाडी तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी सरपंच प्रा . वंदना ठोंबरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शाहूवाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने प्राथमिक शाळांची छते, घरांची पडझड, याशिवाय मका, केळी, नारळ फळबाग , विद्युत पोल यांची पडझड झाली आहे. महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावेत. तसेच तातडीने नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी. दरम्यान, ‘तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना महसूल व कृषी विभागाला दिल्या असल्याचे शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी सांगितले.

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: